June 26, 2024 11:03 AM
18
5 वर्षांत भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे 70 टक्क्यांनी वाढेल- डॉ. जितेंद्र सिंह
पुढील पाच वर्षांत भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे 70 टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत अणुऊर्जा विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा आणि अक्षय...