November 13, 2024 8:06 PM November 13, 2024 8:06 PM

views 10

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून  ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून  विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू इत्यादी मुद्देमालाचा समावेश आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमतीच्या तुल...

November 13, 2024 8:27 PM November 13, 2024 8:27 PM

views 13

महायुतीचं सरकार आल्यावर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

महायुतीचं सरकार राज्यात असेल तर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज धुळे इथं व्यक्त केला. लांगुलचालनाच्या भावनेने पछाडलेल्या महाविकास आघाडीने देशाच्या सुरक्षेला वेठीला धरल्याची टीकाही शाह यांनी यावेळी केली. मात्र, केंद...

November 13, 2024 7:46 PM November 13, 2024 7:46 PM

views 12

देशातल्या शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात मोठी घसरण

देशातल्या शेअर बाजारांमधे आज सलग पाचव्या सत्रात घसरण कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर ९८४ अंकांची घसरण झाली. आणि तो ७७ हजार ६९१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३२४ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ५५९ अंकांवर बंद झाला.   सेन्सेक्स निर्देशांकातल्या ३० पैक...

November 13, 2024 8:29 PM November 13, 2024 8:29 PM

views 23

महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची खर्गे यांची टीका

राज्यातलं महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज लातूर इथल्या प्रचारसभेत केली. केंद्रातलं भाजपा सरकार शेतमालावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट करत आहे, सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात वाढ केली जात नाही अशी टीका खर्गे यांनी केली....

November 14, 2024 1:17 PM November 14, 2024 1:17 PM

views 14

१० राज्यांतल्या ३१ विधानसभा मतदारसंघ आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक

१० राज्यांतल्या ३१ विधानसभा मतदारसंघ आणि केरळातल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं. यामध्ये राजस्थानातले सात, पश्चिम बंगालमधले सहा, आसाममधले पाच, बिहारमधले चार, कर्नाटकातले तीन आणि मध्य प्रदेशातल्या दोन जागांचा समावेश आहे. याशिवाय केरळ, छत्तीसगड, गुजरात आणि मेघालयमध्ये...

November 13, 2024 7:43 PM November 13, 2024 7:43 PM

views 7

विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल रोखण्यासाठी कोचिंग संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्व जाहीर

विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल रोखण्यासाठी, सर्व कोचिंग संस्थांसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं आज सर्वंकष मार्गदर्शक तत्वं जारी केली. विविध शिकवणी वर्गांकडून दिल्या जाणाऱ्या, दिभाभूल करणाऱ्या जाहीरातींविरोधात केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज नवी दिल्ली इथं ही मार्गदर्शक...

November 14, 2024 3:05 PM November 14, 2024 3:05 PM

views 15

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.५१ टक्के मतदान

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांतल्या ४३ मतदारसंघांमध्ये काल ६६ पूर्णांक ५१ शतांश टक्के मतदान झालं. सर्वाधिक म्हणजे ७९ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान खरसावन इथं नोंदवलं गेलं. काल ६८३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं. सरायकेलामधून भाजपचे माजी मुख्यमंत्री चंपाई सो...

November 13, 2024 7:33 PM November 13, 2024 7:33 PM

views 20

विधानसभा निवडणूक महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे – उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीची लढाई ही महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गातल्या प्रचारसभेवेळी म्हणाले. सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथे आज ठाकरे यांच्या प्रचारसभा झाल्या. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर वचननाम्यातल्या आश्व...

November 13, 2024 7:29 PM November 13, 2024 7:29 PM

views 15

विद्यमान सरकार महिलांवर अन्याय करत असल्याची शरद पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यात राहता, आणि वांबोरी इथं प्रचार सभा घेतल्या. लोकशाहीतही काही शक्ती दडपशाहीचा वापर करुन लोकभावनांशी खेळत असतील तर त्यांना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवा, असं  आवाहन त्यांनी केलं. विद्यमान सरकार महिलांचा जाहीर अवम...

November 13, 2024 7:24 PM November 13, 2024 7:24 PM

views 11

भाजप राज्यात धर्माच्या आधारावर फूट पाडत असल्याचा पटोले यांचा आरोप

भाजपाचे नेते राज्यात धर्माच्या आधारावर फूट पाडत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज यवतमाळ जिल्ह्यात प्रचारसभेत बोलत होते. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं,मात्र सध्या सोयाबीन केवळ तीन ते साडेतीन हजार रुपये दराने खरेदी केलं जात आहे....