November 14, 2024 8:37 PM November 14, 2024 8:37 PM

views 13

शेतकऱ्यांचं ऐक्य हे राष्ट्रवादाचं मूल्य जोपासण्यासाठी उत्तम आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

देशातल्या शेतकऱ्यांमध्ये कुणीही फूट पाडू शकत नाही, शेतकऱ्यांचं ऐक्य हे राष्ट्रवादाचं मूल्य जोपासण्यासाठी उत्तम आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते अजमेर जवळच्या पुष्कर इथं १०५ व्या जाट परिषदेला संबोधित करत होते. नव्या पिढीमध्ये नैतिकता रुजवण्याचं आणि त्यांना योग्य मार्ग दाख...

November 14, 2024 8:32 PM November 14, 2024 8:32 PM

views 5

भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल – राष्ट्रपती

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.    जनजातीया गौरव दिवसांनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज देशवासीयांना संदेश दिल...

November 14, 2024 8:24 PM November 14, 2024 8:24 PM

views 9

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. या महोत्सवाची संकल्पना प्रगतीशील भारतासाठी शांतता आणि सौहार्द अशी आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्दिष्ट बोडोलँडसह आसाम, पश्चिम बंगाल, नेपाळ आणि ईशान्येकडील इतर आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणाऱ्या स्था...

November 14, 2024 8:17 PM November 14, 2024 8:17 PM

views 16

श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान

श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान झालं असून, आज संध्याकाळी मतमोजणीही सुरु झाली. प्रथम टपाली मतदानाची मोजणी होत असून, त्याची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल, तर अंतिम निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे, असं श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं सांगितलं.  या निवडणुकीत २२५ जागांसाठी ८ ह...

November 14, 2024 8:01 PM November 14, 2024 8:01 PM

views 3

एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या सहामाहित भारताच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या सहामाहित भारताच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली. गेल्यावर्षी याच काळात ४३६ अब्ज ४८ कोटी डॉलर्सची निर्यात झाली होती, ती यावेळी ४६८ अब्ज २७ कोटी डॉलर्सवर पोचली. ही वाढ ७ पूर्णांक २८ शतांश टक्के आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली.

November 14, 2024 7:58 PM November 14, 2024 7:58 PM

views 15

महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत भारताचा थायलंडवर १३-० असा विजय

बिहारमधे सुरु असलेल्या, महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत आज भारतानं थायलंडवर १३-० असा विजय मिळवला. भारतातर्फे दिपीकानं चमकदार कामगिरी करत ५ गोल नोंदवले. प्रिती दुबे, लालरेमसियामी आणि मनिषा चौहान या तिघींनी प्रत्येकी दोन गोल केले. या स्पर्धेतला भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. भारताचा यानंतरचा साम...

November 14, 2024 7:53 PM November 14, 2024 7:53 PM

views 9

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला

झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आपापल्या पक्षांच्या उमेदवारांकरता मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमधे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गिरीदिह, ब...

November 14, 2024 7:27 PM November 14, 2024 7:27 PM

views 14

२० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सेवांमध्ये वाढ

येत्या २० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी रेल्वे, मेट्रो आणि बेस्ट या सार्वजनिक सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी दिले आहेत. मुंबई आणि मुंबईतल्या उपनगरांसाठी या वाहतूकसेवा महत्वाच्या असून याबाबतची विनंती दहिसर १५३ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी शीतल देशमुख ...

November 14, 2024 7:21 PM November 14, 2024 7:21 PM

views 18

राज्यात मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.    ठाणे जिल्ह्यात आज ठाणे महानगरपालिकेचे प्रशासक रोहन घुगे यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.    सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे कणकवली...

November 14, 2024 7:08 PM November 14, 2024 7:08 PM

views 15

राज्यात मविआचं सरकार आल्यानंतर जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवणार – उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा आणि नेवासे अशा दोन ठिकाणी जाहीर सभा झाल्या. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवले जातील. मुलांना मोफत शिक्षण त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याचे त्यांनी ...