January 22, 2026 1:53 PM

मध्यप्रदेश आणि राजस्थानात आज जेरदार पाऊस

देशाच्या उत्तर भागात पश्चिमेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांना काहीसा पायबंद बसला आहे. हिमाचल प्रदेशात हवामान कोरडं असून मोसमातल्या पहिल्या हिमवृष्टीची प्रतीक्षा पर्यटक करीत आहेत. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीर आणि लडाखमधे कडाक्याची थंडी आहे. तापमापकातला पारा ल...

January 22, 2026 1:48 PM

पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांचा इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्य सेननं पुरुष एकेरी गटात हाँगकाँग चीनच्या जेसन गुनावान याला २१-१०, २१-११ असं नमवलं तर महिला एकेरीमध्ये दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूनं ड...

January 22, 2026 1:44 PM

झारखंडमधल्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यामधल्या जंगलात आज सुरक्षा दल आणि नक्षलींमधे चकमक

झारखंडमधल्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यामधल्या जंगलात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलींमधे चकमक झाली. सुरक्षा दलाकडून या परिसरात शोधमोहीम सुरू असताना या चकमकीला सुरुवात झाली. यात काही नक्षली मारले गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर बाकीचे नक्षली जंगलात आणि डोंगराळ भागात पळून जाण्यात यशस्वी झाले. सुरक्...

January 22, 2026 1:39 PM

views 1

तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी विरोधी पक्ष नेते पळणीसामी यांची भेट घेतली

तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज चेन्नईमध्ये अण्णा द्रमुक पक्षाचे महासचिव आणि विरोधी पक्ष नेते पळणीसामी यांची भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या मित्र पक्षांशी आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी गोयल चेन्नई दौऱ्...

January 22, 2026 1:33 PM

गेल्या दशकभरात भारत एक जागतिक आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आला आहे- मंत्री के. राममोहन नायडू

गेल्या दशकभरात भारत एक जागतिक आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आला आहे, असं नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी सांगितलं. ते दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत आयोजित सत्रात काल बोलत होते. भारत आता उदयोन्मुख अर्थव्यवस्था राहिला नसून जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनला आहे, असं नाय...

January 22, 2026 1:32 PM

views 1

तिसरी मुंबई आणि रायगड जिल्हा परिसरातल्या विविध प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सरकारचे सामंजस्य करार

महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात विकास केंद्र उभारण्यासाठी काल दावोस इथं विविध जागतिक कंपन्यांसमवेत सामंजस्य करार केले. तिसरी मुंबई म्हणून संकल्पित असलेला हा प्रकल्प, तंत्रज्ञान, अर्थतंत्र आणि डेटा सेंटरसाठी अत्याधुनिक केंद्र म्हणून ...

January 22, 2026 1:31 PM

views 13

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर

महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज मुंबईत मंत्रालयात जाहीर झाली. (राज्यातल्या २९ महानगरपालिकाच्या महापौरपदासाठीची सोडत आज मुंबईत मंत्रालयात निघाली. त्यानुसार १७ महानगरपालिकांमधे खुल्या प्रवर्गातले उमेदवार महापौर होतील. त्यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, वसई विरार, मीरा भाईंद...

January 22, 2026 11:50 AM

views 4

भारत त्याच्या अणुऊर्जा कार्यक्रमात एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

भारत, अणुउर्जा कार्यक्रमाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, त्यासाठी सर्वोच्च सुरक्षा निकष कायम ठेवत ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशाने सुधारणा केल्या जात असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल स्पष्ट केलं. दिल्लीत माध्यम प्रतिनिधींच्या गोलमेज परिषदेत संवाद साध...

January 22, 2026 11:41 AM

नीती आयोगाने सिमेंट, ॲल्युमिनियम आणि एमएसएमई क्षेत्रांमधील हरित संक्रमणावरील अहवाल प्रकाशित केला.

नीति आयोगाने काल दिल्लीत सिमेंट, अल्युमिनियम आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्रांसाठी कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामधील घट यांविषयीच्या आराखड्याचा अहवाल प्रकाशित केला. या दरम्यान नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसेच भारताच्या विकासातील शाश्वत...

January 22, 2026 10:19 AM

views 9

न्यूझीलंडविरुद्ध वीस षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा ४८ धावांनी विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काल पाच सामन्यांच्या मालिकेतील नागपूर इथं झालेला पहिला २० षटकांचा सामना भारतानं ४८ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं अभिषेक शर्माच्या ३५ चेंडूतील तडाखेबंद ८४ आणि रिंकू सिंगच्या २० चेंडूतील ४४ धावांचा जोरावर पाहुण्यांसमोर 240 धावांचं आव्हान दिलं होतं. न्युझीलँडच...