अँडरसन – तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर

लंडनच्या केनिंगटन ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात काल चौथ्या दिवशी अपुऱ्या उजेडामुळं खेळ थांबवण्यात आला तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सहा गडी बाद ३३९ धावा झाल्या होत्या. ज्यो रूटनं १०५ आणि हॅरी ब्रुकनं १११ धावा केल्या. आज पाचव्या दिवशी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला ३५ धावांची तर भारताला विजयासाठी चार बळींची आवश्यकता आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.