डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकरी, महिला, युवा आणि गरीब या घटकांना समोर ठेवून केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. सिंचन, ग्रामीण रस्ते सुधार योजना, कृषी तसंच एमयुटीपी, मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो, दिल्ली मुंबई कॉरिडॉर अशा अनेक योजनांसाठी मिळणार असलेल्या निधीबद्दल सांगून फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात राज्यासाठी भरीव तरतूदी असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.