November 23, 2025 11:06 AM

views 13

हज यात्रेशी संबंधित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना

हज यात्रेशी संबंधित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्याक सचिव चंद्र शेखर कुमार यांनी भारतीय हज समितीला दिल्या आहेत.   मुंबईत झालेल्या हज परिषदेत ते बोलत होते. हज यात्रेकरूंच्या थकीत रकमेपैकी ७५ टक्के त्वरित आणि उर्वरित २५ टक्के निर्धारित पडताळणी प...

November 23, 2025 10:48 AM

views 30

केंद्र मंत्र्यांच्या हस्ते पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन

राष्ट्रीय पुस्तक न्यास, महाराष्ट्र शासन आणि झीरो माईल युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या नागपूर पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन केंद्र मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल नागपूरमध्ये झालं. रेशीमबाग मैदानावर पुढचे नऊ दिवस हा महोत्सव होणार आहे. उद्घाटन सत्रात वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोर...

November 23, 2025 10:44 AM

views 20

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचा अंतिम फेरीत प्रवेश

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत लक्ष्यने चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन-चेन याचा १७-२१, २४-२२, २१-१६ असा पराभव केला.    उत्कृष्ट नेट ड्रॉप्स, अचूक स्मॅश आणि आत्मविश्वासपूर्ण फटक्यांच्या बळावर लक्ष्यनं अंत...

November 23, 2025 9:50 AM

views 34

जी-२० शिखर परिषदेत प्रधानमंत्र्यांकडून महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेत काल झालेल्या एका सत्रात बोलताना प्रधानमंत्री मोदी यांनी जागतिक पारंपरिक ज्ञान भांडाराची स्थापना, जी-२० आफ्रिका-कौशल्यवाढ उपक्रमाची सुरुवात, जी-२० जागतिक आरोग्य प्रतिसाद पथकाची निर्मिती, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी...

November 22, 2025 8:11 PM

views 30

वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. विशेष भाडे आकारून चालवण्यात येणारी, बांद्रा टर्मिनस-पालीताना सुपरफास्ट स्पेशल, ही गाडी उद्या संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी वांद्रे स्थानकातून रवाना होईल आणि दु...

November 22, 2025 8:08 PM

views 28

देशातलं अन्नधान्य उत्पादन यंदा सुमारे ३५७ दशलक्ष टन झालं असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ते आठ टक्क्यांहून अधिक आहे- डॉ. एम. एल. जट

देशातलं अन्नधान्य उत्पादन यंदा सुमारे ३५७ दशलक्ष टन झालं असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ते आठ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव तसंच भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे महासंचालक डॉ. एम. एल. जट यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्र संमेलनाच्या आधी...

November 22, 2025 8:02 PM

views 52

दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम लंढत

दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम सामना होणार आहे.  स्पर्धेत आज कोलंबो इथं उपांत्य फेरीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ९ खेळाडू राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नाणेफेक जिंकून भारतानं ऑस्ट्रेल...

November 22, 2025 8:00 PM

views 13

हैदराबाद इथं ३७ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

तेलंगणात हैदराबाद इथं ३७ नक्षलवादी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात सामील झाले. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये आझाद उर्फ कोय्यादा सांबय्या, रमेश उर्फ अप्पासी नारायण, तसंच एर्रा उर्फ मुचाकी सोमादा या राज्य समितीच्या तीन वरिष्ठ  सदस्यांसह २५ महिलांचाही समावेश आहे. या सर्वांनी हैदराबाद इथं पोलिस...

November 22, 2025 7:58 PM

views 54

विकासाबाबतच्या जागतिक निकषांचा आमूलाग्र पुनर्विचार करायला हवा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विकासाबाबतच्या जागतिक निकषांचा आमूलाग्र पुनर्विचार करायला हवा, असं आग्रही प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेत आज केलं. जी-२०नं प्रदीर्घ काळापासून जागतिक अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना दिली आहे, मात्र सध्याच्या आराखड्यात मोठी ल...

November 22, 2025 7:56 PM

views 22

देश सर्वप्रथम या तत्त्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे – राष्ट्रपती

देश सर्वप्रथम या तत्त्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. आंध्र प्रदेशातल्या पुट्टपार्थी इथं श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यात्मिक संस्थांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्या...