November 30, 2025 7:46 PM
36
युवकांची हीच निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधे प्रतिपादन
युवकांची हीच निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. तीव्र इच्छा, सामूहिक शक्ती, आणि संघभावनेनं काम करण्यावर विश्वास तर कठीण कामातही यश मिळतं असं ते म्हणाले. या संदर्भा...