डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 9, 2025 8:29 PM | 11YearsOfSeva

printer

गेल्या अकरा वर्षांत केंद्र सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या ११ वर्षांत १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशानं विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर केलं आहे. गेल्या अकरा वर्षांत सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. 

 

गेल्या ११ वर्षातल्या देशाच्या प्रगतीबाबत नमो ऍपवर घेतल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात सर्वांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.