October 31, 2025 3:12 PM

printer

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी गडगडली

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतला दुसरा सामना आज मेलबर्न इथं सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र, भारतीय संघाची फलंदाजी चांगलीच गडगडली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.