डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावात पाणी शिरलं आहे आणि शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. पालकमंत्र्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.