डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

इराणी चषकासाठी मुंबईचं विक्रमी १५वं विजेतेपद, मुंबईचा सर्फराज खान ठरला सामनावीर

इराणी चषकासाठी मुंबई आणि शेष भारत यांच्यात उत्तरप्रदेशात लखनऊ इथं झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला, मात्र पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर मुंबईनं विजेतेपद पटकावलं. हे मुंबईचं विक्रमी १५वं विजेतेपद ठरलं आहे. पहिल्या डावातला द्विशतकवीर मुंबईचा सर्फराज खान याला सामनाविराच्या पुरस्कारानं गौरवलं गेलं.