March 15, 2025 1:35 PM
दहा वर्षात आसाममधले दहा हजारपेक्षा जास्त युवक शस्त्र त्याग करुन मुख्य प्रवाहात- केंद्रीय गृहमंत्री
गेल्या दहा वर्षात आसाममधले दहा हजारपेक्षा जास्त युवक शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात आले असून आसाम प्रगतीपथावर आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. गोलघाट जिल्ह्यातल्य...